वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी संकटात; लाखोंचे नुकसान, कवडीमोल भावाने भरपाई, शेतकरी चिंताग्रस्त!

सावंतवाडी प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे बागायती,शेतीत होणाऱ्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हत्ती, गवा रेडा, रानडुक्कर, वानर, माकड, शेकरू आणि मोरांसारख्या वन्यजीवांनी शेती व बागायतींमध्ये धुडगूस घालून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी असून, ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे घालावे लागत आहेत. यामुळे बागायतदार…

Read More
Back To Top