आ.निलेश राणे,जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी घडविले नानेली येथील महिलांना मोफत देवदर्शन!

सरपंच वंदना आरेकर,शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांचा पुढाकार! कुडाळ प्रतिनिधीकुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या माध्यमातून तसेच सरपंच सौ.वंदना आरेकर,शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांच्या पुढाकारातून नालेली गावातील ७७ महीला व ४ पुरूष अशी ८१ मंडळींना अक्कलकोट, नरसोबाची वाडी,तुळजापूर,पंढरपूर आदी ठिकाणची मोफत सहल आयोजित करण्यात आली. आज सकाळी नानेली…

Read More

कीर्तनकारांची निंदा नालस्ती करणाऱ्या भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने केला जाहीर निषेध

विनोद चव्हाण यांनी कीर्तनकारांची माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईची मागणी करणार अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची माहिती कणकवली,ता.18:वारकरी आणि हरी भजन परायण याची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा आदर समाज करत आला आहे. असे असताना एका डबलबारी भजनाच्या कार्यक्रमात भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी ह. भ. प. ही कीर्तनकारांना दिलेल्या उपाधीचा…

Read More

वेंगुर्ला नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन…!

वेंगुर्ला,ता.३१:-वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत वेंगुर्ला येथील नगर वाचनालयातर्फे ३१ डिसेंबरपासून ग्रंथप्रदर्शन सुरू केले आहे. हे ग्रंथप्रदर्शन १ जानेवारी दुपारपर्यंत वाचकांसाठी खुले असणार आहे. या ग्रंथप्रदर्शनात संस्थेने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात खरेदी केलेले ग्रंथ ठेवण्यात आले आहे. तरी वाचकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड कणकवली,ता. ३०:-सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून संतोष राऊळ, सचिव पदी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर,उपाध्यक्षपदी राजू राणे…

Read More

हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड,ह.भ.प. तायाराम गुरव यांना प्रदान.. कणकवली,ता.२९:-मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या सुरू असलेली वारीची विचारधारा,विठ्ठल चरणी असलेली श्रद्धा व भक्ती एका दुसऱ्या प्रति असलेले प्रेम,जिव्हाळा,निस्वार्थ सेवेवरील निष्ठा यामुळेच पुढे गेली आहे. हिंदू धर्माची विचारधारा प्रत्येक हिंदूंच्या मनामनात रुजविण्याचे काम खऱ्या…

Read More

नेरूळ ग्रामस्थांचे देवस्थान समिती उपकार्यालयसमोर लाक्षणिक उपोषण..

सावंतवाडी,ता.२६:-कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती देऊळवाडा नेरुर यांच्या कारभाराला पाठीशी घालण्याच काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर करत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ नेरूर ग्रामस्थांनी लाक्षणीक उपोषण छेडले आहे. सावंतवाडी माठेवाडा येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या उप कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. हुकुमशाही, दडपशाहीसह बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन आर्थिक मनमानी करणाऱ्यांना…

Read More

💐हार्दिक स्वागत..!!💐 हार्दिक स्वागत..!!💐हार्दिक स्वागत..!!💐

💫 सिंधु माझा – News ll ADVT 🙏💐श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत..🙏💐 🌎श्री दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..!! *🔯 शुभेच्छुक🔯* ♦️श्री.प्रसाद नार्वेकर(शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख कुडाळ) 🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷

Read More

💐हार्दिक स्वागत..!!💐 हार्दिक स्वागत..!!💐हार्दिक स्वागत..!!💐

💫 सिंधु माझा – News ll ADVT 🙏💐श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत..🙏💐 🌎श्री दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..!! *-:🔯 स्वागतोत्सुक-🔯* ♦️श्री क्षेत्र दत्त मंदिर विश्वस्त मंडळ माणगाव🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷

Read More

आंगणेवाडीतील श्री भराडी देवी वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारीला…

मालवण,ता.१२:नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज देवीला कौल लावल्यानंतर तिच्या हुकुमानुसार जत्रोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती आंगणेवाडी भराडी माता देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली.

Read More

भगवद्गीता ग्रंथच मुळात मानवी जीवनाचे सार:अण्णा झांट्ये

सावंतवाडी,ता.१२:भगवद्गीता हा ग्रंथच मुळात मानवी जीवनाचे सार सांगून जातो. थोडक्यात सांगायचे तर भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय नवीन काहीतरी शिकवतो. आपण भगवत गीता अध्यात्मिक गोष्टी तर शिकवतेच पण आपण आज थोडं व्यावहारिक दृष्टीने भागवद्गीतेकडे पाहायला हवे. अर्जुन जेव्हा आपल्या स्वकीयांनाच आपल्या विरुद्ध पाहत होता, तेव्हा तो भावनिक झाला आणि युद्धास नकार देऊ लागला. यावेळी भगवंताने त्याला सांगितले…

Read More
Back To Top