सिंधुदुर्गात भाजपाचा चारही नगरपरिषदांवर विजय निश्चित : पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास

शांत, सुव्यवस्थित मतनाबद्दल जिल्हावासीयांचे मनापासून आभार ; विक्रमी मतदानामुळे नेत्यांमध्ये उत्साह कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या चारही नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. “२१ डिसेंबरला जेव्हा निकाल लागतील, तेव्हा भाजपा चारही ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवेल,” असे ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी…

Read More

कणकवलीत भाजपची भव्य प्रचार रॅली…

परत एकदा परिवर्तनासाठी सज्ज – पालकमंत्री नितेश राणे.. कणकवली प्रतिनिधीनगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून कणकवलीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रॅलीला कणकवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Read More

व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय:मंत्री नितेश राणे

कणकवली प्रतिनिधीआमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले असतील तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणीही बदनामी करू नये. प्रत्येकाचाच काही ना काही व्यवसाय असतो. जर नियम आम्हाला लागू होत असतील, तर ते नियम सर्वांनाच लागू झाले पाहिजेत. “हमाम में सब नंगे होते है” अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी ठाम भूमिका मांडली.

Read More

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे आशीर्वाद

कणकवली प्रतिनिधीकणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर,आदी…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीच्या घरी दहा बोगस मतदारांची नोंद

भाजप उमेदवार विश्वजीत रासम यांनी केला “परदा फाश”; केली चौकशीची मागणी कणकवली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी दिले निवेदन कणकवली प्रतिनिधीउबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी राहत असल्याचे भासून दहा बोगस मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. या मतदारांवर प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे उमेदवार विश्वजीत विजयराव रासम यांनी हरकत नोंदवली आहे….

Read More

कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू.! शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल

पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज कणकवली प्रतिनिधीकणकवली शहराला आणखी विकसित करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. 5 वर्षांपूर्वी मतदान मागताना नीतेश राणे एक आमदार होता. आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग चा पालकमंत्री आहे. केवळ आमदार असताना कणकवली…

Read More

आमदार निलेश राणेंकडून भाजपाकडून कणकवली शहरात झालेल्या बोगस मतदार नोंदणीचा पर्दाफाश.

समीर नलावडे यांच्या मालकीच्या घर नंबर- ३८९ च्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद. कणकवली प्रतिनिधीनगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाली असून एक्स या सोशल मीडिया प्रसार माध्यमावरून आमदार निलेश राणे यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे. सोबतच कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याजवळ या प्रकरणाची तक्रार करत बोगस…

Read More

आमदार निलेश राणे यांनी घेतले कणकवलीत भालचंद्र महाराजांचे दर्शन…

कणकवली प्रतिनिधीकणकवली येथे परमपूज्य श्री भालचंद्र महाराज मठ येथे कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले. आगामी निवडणुकीत यशासाठी त्यांनी भालचंद्र महाराजांचरणी आशीर्वाद मागितले.

Read More

हरकूळ बु.सुतारवाडीतील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश कणकवली प्रतिनिधीजिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीत इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात भाजप मध्ये पक्षप्रवेश करत आहेत. कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक सुतारवाडी येथील असंख्य उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून,कामावर प्रेरित होऊन,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश…

Read More

कणकवली शहराला स्थिरता आणि शांतता हवी:आमदार निलेश राणे

कणकवली प्रतिनिधीकणकवली नगरपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एका मंचावर येण्यामागे कारण म्हणजे शहरासमोरील प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवणे आणि विकासाला गती देणे, असे मत शिवसेना (शिंदेगट) कुडाळ – मालवण चे आमदार आणि स्टार प्रचारक आ. निलेश राणे यांनी व्यक्त केले. कणकवली शहर राजकारणातील “नाक” असून आज शहराला स्थिरता आणि शांततेची गरज आहे. लोकांच्या व्यथा मिटवण्यासाठी शहर विकास…

Read More
Back To Top