विकसित महाराष्ट्र आणि सशक्त भारतासाठी भाजप संघटन अधिक मजबूत करा
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन मंत्री नितेश राणेंकडून मच्छिमारांना शेतकरी दर्जा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य सावंतवाडी प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठी राजकारणात नसून देश आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारे नेतृत्व पक्षाकडे आहे. राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भाजपचा कार्यकर्ता करतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र…
