खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

कणकवलीइराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर हा 23 वर्षे युवक अडकला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी खासदार राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लक्षात आणून दिली होती.त्यानंतर या घटनेचे…

Read More

रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्याकडे…

Read More

बाबा सावंत यांनी किर्लोस गावाशी असलेली नाळ तुटू दिली नाही-वैभव नाईक

किर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस साजरा कुडाळ प्रतिनिधीकिर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत किर्लोस येथे बुधवार ८ एप्रिल रोजी केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते बाबा सावंत यांना शाल व पुष्पहार घालून…

Read More

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा काही वेळातच होणार भव्य वाढदिवस सोहळा साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,आशिष शेलार रवींद्र चव्हाण ,सुनील तटकरे कणकवलीत दाखल कणकवली प्रतिनिधीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार , भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आमदार प्रवीण दरेकर,आमदार प्रसाद लाड, हे कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी…

Read More

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गोपुरीत बोअरवेल खोदाई..

सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांना पाणीटंचाईतून दिलासा.. कणकवली प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गोपुरी वसाहत येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला. वागदे ग्रामपंचायत व सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून या भागात विंधन विहीर (बोअरवेल) खोदाई करून ग्रामस्थांना दिलासा देण्यात आला.

Read More

आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्यासाठी कृती समितीने घेतली खा. नारायण राणे यांची भेट..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींशी चर्चा.. कणकवली प्रतिनिधीकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक ‘आंजिवडे-पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता’ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार ना. नारायणराव राणे यांनी दिली. वेंगुर्ले बंदर आंजिवडे पाटगाव कोल्हापूर घाट रस्ता…

Read More

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिलला कणकवलीत भव्य सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती कणकवली प्रतिनिधीसर्वांचे नेते, माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल रोजी साजरा केला जात आहे.त्यांचे हे अमृत महोत्सवी म्हणजेच ७५ व्या वर्षात पदार्पण आहे. यानिमित्त पुढील वाढदिवसापर्यंत अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला…

Read More

देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार

उबाठा युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश..! देवगड प्रतिनिधी:देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शालघालून पालकमंत्री नितेश राणे यांनीभाजपात स्वागत केले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे…

Read More

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू…

मंत्री नितेश राणे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप.. मुंबई :जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम सुरू करत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्च पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई…

Read More

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोर्धी कठोर कायदा करा…

कणकवली तहसीलदारांना हिंदू जनजागृती समितीचे निवेदन कणकवली :उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तातडीने संमत करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राला या संकटातून मुक्त करावे, अशी…

Read More
Back To Top