आडाळी एम.आय.डी.सी.च्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली; प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प अखेर रद्द
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधान भवनात महत्त्वाची बैठक संपन्न मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीमधील (एम.आय.डी.सी.) प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक उद्योगधंद्यांना गती देण्यासाठी आज विधान भवन येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीवरून व प्रमुख उपस्थितीत…
जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा
अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी:आगामी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुनीती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ तसेच विविध योजनांअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे…
योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ
‘विकसित भारत – जी-राम-जी’ या योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) हि दि. 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 01 जुलै 2026 रोजी पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) ही योजना सुरु झालेली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)…
वनविभागाची मोठी कारवाई
कुडाळमध्ये सुवर्णकारच्या दुकानांमध्ये बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त.. कुडाळ प्रतिनिधी:सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी कुडाळ व सावंतवाडी वनविभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत बिबट्याची ६ नखे, २ सुळे, २० नखांचे अवयव तसेच वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेले ६ अवयव असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…
कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे:जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत
सिंधुदुर्गनगरी: शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करण्याची गरज असल्याचे जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले.कृषी विभाग…
कृषी दिनानिमित्त उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या कृषिकन्या गटाने तेंडोली मधील BRC येथे सुरु केले गांडूळ खत युनिट
कुडाळ:तेंडोली गावातील उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या विद्यार्थिनी –कु.पल्लवी दाभोलकर, कु.नेहा प्रभुतेंडोलकर, कु.निकिता प्रभुतेंडोलकर, कु.प्रतीक्षा सुर्वे, कु.सृष्टी पेंडूरकर, कु.तन्मयी भगत, कु.पूर्वा मुरकर, कु.सिद्धी चौधरी यांनी कृषी दिनाचे औचित्य साधुन तेंडोली येथील BRC युनिट येथे गांडूळ खत प्रकल्प चालू करून तेथील शेतकऱ्यांना व बचत गटातील महिलांना प्रकल्पा बद्दल मार्गदर्शन केले. या वेळी तेथे तेंडोली फार्मर प्रोडूसर कंपनीचे…
वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न…
सावंतवाडी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित या ३० जून २०२६ रोजी प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शाळा, पालक, शिक्षकवर्ग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.
वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न…
सावंतवाडी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित या ३० जून २०२६ रोजी प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शाळा, पालक, शिक्षकवर्ग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.
हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला :मनीष दळवी
सिंधुनगरी प्रतिनीधी:पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड असलेली नारळ व सुपारी ही पिके मात्र विम्याच्या कार्यक्षेत्रात…
कुडाळ मध्ये रविवार दि.५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर!
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे रविवार दि.५ जुलै रोजी पाच वर्षापासून पुढील मुलगे व मुलींसाठी कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथील मराठा समाज हाॅलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. कॅरम व बुदधिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा,…





गाय हा केवळ प्राणी किंवा पशू म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते... आईचे दुसरे रूप गाय आहे... आपल्या आचळातून जीवाला अमृतानुभव देणारी ती जगन्माता आहे.... तिचे अनंत उपकार फिटणे अशक्यच!! तिला शतशः वंदन असो... जय श्री राम,,